Advertisement

चैन पडेना आम्हाला...


चैन पडेना आम्हाला...
SHARES

गिरगाव - ''गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या, गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला'' असे म्हणत गिरगाव परिसरातील गणेश भक्तांनी आज घरगुती बाप्पांना निरोप दिला. 
घरगुती गणपतीचे सकाळी लवकर विसर्जन करण्याची गिरगाव परिसरात परंपरा आहे. पण आज सकाळपासून पावसाने हजेरी लावल्याने विसर्जनाला विलंब झाला. मात्र पावसाची संततधार सुरू असतानाही भाविकांनी बाप्पांना भक्तिभावाने निरोप दिला. 

 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा