जीवघेणा डोंगर पायथा ?

कुर्ला - कसाईवाडा परिसरात गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे. अनेकजणांनी डोंगराच्या पायथ्याशी आपली घरे बांधली आहेत. मात्र खालची जमीन धसत असल्यानं या झोपडीधाकांना जीव मुठीत धरून रात्र काढावी लागत आहे. सरकारनं दुसरीकडे स्थलांतर करावे अशी मागणी काही रहिवाशांकडून करण्यात येत आहे. 

 

पुढील बातमी
इतर बातम्या