एकेकाळी सफरचंद ही जम्मू काश्मिरची अोळख होती. आता प्रत्येक तरुणाच्या हाती दगड असतो. भारताच्या नंदनवनात हे काय चाललंय? यावर प्रदीप म्हापसेकर यांचे बोलके व्यंगचित्र.