कधी काय घडेल याचा नेम नाही. रस्त्यावरील वाहतूक जीवघेणी ठरत असताना, रस्त्याच्या कडेला उभे असलेले टोलजंग जाहिरातीचे फलकही प्रवाशांच्या जीवावर उठलेत.