यंदाही अकरावी प्रवेशाचा मार्ग होणार खडतर

  • मुंबई लाइव्ह टीम & नम्रता पाटील
  • शिक्षण
२०१८-१९ या शैक्षणिक वर्षात नामांकित कॉलेजांमधील अकरावी प्रवेशाचा मार्ग खडतर होणार आहे. कारण ९० टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची सामान्य गुणवत्ता यादीतील संख्या १६ हजार ४६२ पर्यंत पोहचली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या संख्येत सुमारे ३ हजारानं वाढ झाली आहे. यामुळे यंदा नामांकित कॉलेजांमधील प्रवेश नव्वदीतच रेंगाळणार असल्याचं चित्र दिसत आहे.

विद्यार्थ्यांमध्ये रंगणार स्पर्धा

पुढील बातमी
इतर बातम्या