ज्या दिवसाची विद्यार्थ्यांना प्रतिक्षा होती, तो दिवस अखेर उजाडला आहे. CBSE शिक्षण मंडळाचा १२ वीचा निकाल जाहीर झाला आहे. बारावीचा एकूण ९९.३७ टक्के इतका निकाल लागला आहे. यंदाही मुलीनींच बाजी मारली आहे. एकूण ९९.६७ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर ९९.१३ टक्के मुलांनी बाजी मारली आहे. १२वी चा निकाल लावताना १०वी च्या गुणांनाही महत्तव देण्यात आले आहे. या निकालात दहावीच्या 30 टक्क्यांपर्यंत महत्तव दिलं जाणार आहे.
ऑनलाईन निकाल असा पाहा