वरळीत मनसेचं भाजीपाला विक्री केंद्र

वरळी - शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचावा यासाठी मनसेनं पुढाकार घेतलाय. वरळीमध्ये मनसेनं भाजीपाला विक्री केंद्र सुरू केलं आहे. त्यामुळे स्थानिकांना याचा फायदा होतोय. तसंच यामुळे शेतकऱ्यांची अडत्यांपासूनही सुटका होईल.

पुढील बातमी
इतर बातम्या