औषधांनाही प्रतिसाद न देणारा टीबी हा जीवघेणा आजार सध्या मुंबईत अत्यंत वेगाने पसरू लागला आहे. यावर गंभीरपणे उपाययोजना न केल्यास भावी पिढीला त्यांचा फटका बसल्याशिवाय राहणार नाही.