प्रवाशांना ‘वॉटर टॅक्सी’ची सफर घडणार आहे. मुंबईतून जलमार्गाने वाशी, ऐरोली, नेरुळ, बेलापूर, जेएनपीटी, रेवस आदी परिसरात झटपट पोहोचण्याचं मुंबईकरांचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे.