मुंबई : तांत्रिक अडचणींमुळे पश्चिम रेल्वे 15 ते 20 मिनिटे उशिराने

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना मनस्ताप सहन करावा लागला आहे. तांत्रिक बिघाडामुळे पश्चिम रेल्वे 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहे. ऐन गर्दीच्या वेळी पश्चिम रेल्वे उशीराने धावत आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.

(सविस्तर वृत्त लवकरच)


 हेही वाचा

जयपूर-मुंबई पॅसेंजर ट्रेनमध्ये गोळीबार, RPF अधिकारी आणि 3 प्रवाशांचा मृत्यू

जयपूर-मुंबई पॅसेंजर ट्रेनमध्ये गोळीबार, RPF अधिकारी आणि 3 प्रवाशांचा मृत्यू

पुढील बातमी
इतर बातम्या