ऑस्ट्रेलिया विरोधात झालेली मालिका 4-1 ने जिंकल्यानंतर बीसीसीआयने आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची निवड केली आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयने 15 भारतीय खेळाडूंच्या नावाची घोषणा केली आहे. 7 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या या मालिकेत आशिष नेहरा आणि दिनेश कार्तिक यांनाही संधी देण्यात आली आहे.
हेही वाचा -
मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक 10 नोव्हेंबरला