पश्चिम रेल्वे 15 ते 20 मिनिटे उशीराने धावत आहे. यामुळे रेल्वे स्थानकांवर गर्दी पहायला मिळत आहे. ऐन गर्दीच्या वेळी पश्चिम रेल्वे विस्कळीत झाल्याने प्रवाशांना मनस्ताप झाला आहे.
भाईंदर स्टेशनवर तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे, पश्चिम रेल्वे 15 ते 20 मिनिटे उशीराने धावत आहे. रेल्वे स्टेशन्सवर यासंदर्भात अनाऊंसमेंट करण्यात आली आहे.
हेही वाचा