लॉकडाऊनमुळं बेस्टच्या प्रवासी संख्येत प्रचंड वाढ

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं मुंबईतील वाहतूक सेवा बंद करण्यात आली. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. तसंच, या लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना वाहतूक सेवा पुरविण्यासाठी बेस्टनं आपली सेवा सुरू ठेवली. परंतु, सामान्यांसाठी ही सेवा बंद होती. मात्र, आता लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यानंतर सामान्यांना बेस्टनं प्रवासाची मुभा देण्यात आली. त्यामुळं बेस्टच्या प्रवाशी संख्येत प्रचंड वाढ झाली आहे.


हेही वाचा -

बेस्टच्या प्रवासी संख्येत वाढ, अडीच लाखांवरून १५ लाखांवर

'क्यूआर कोड'ला बेस्ट प्रवाशांचा कमी प्रतिसाद


पुढील बातमी
इतर बातम्या