लखीमपूर खेरी इथल्या शेतकऱ्यांसोबत झालेल्या अपघाताच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारनं ११ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.