Advertisement

फायर सेफ्टीचे नियम धाब्यावर


फायर सेफ्टीचे नियम धाब्यावर
SHARES

मुंबई - मुंबईतील हजारो इमारतींनी फायर सेफ्टीचे नियम धाब्यावर बसवल्याचं समोर आलंय. आरटीआय कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी ही माहिती उघड केलीय. मुंबईमध्ये १ जानेवारी २०१० ते १० जून २०१६ या दरम्यान महापालिकेच्या अग्नीशमन दलाने तब्बल ८ हजार ८४० इमारतींचे इन्सपेक्शन केले. यांतील निम्या म्हणजे तब्बल ४ हजार ५९२ इमारतींनी फायरसेफ्टी नियंमांचे उल्लंघन केले आहे. पण यापैकी फक्त १४ इमारतींवर न्यायालयात खटले चालवले गेल्याची माहीती जितेेंद्र घाडगे यांनी दिली.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा