नोटबंदीमुळे गुन्ह्यात घट


नोटबंदीमुळे गुन्ह्यात घट
SHARES

कांदिवली - देशात नोटबंदीनंतर एकीकडे सामान्य त्रस्त झाले आहेत. तर दुसरीकडे पोलीस मात्र स्तब्ध असल्याचं दिसून येतय. नोटबंदीच्या निर्णयानंतर कांदिवलीच्या समतानगरमध्ये कोणत्याही मोठ्या गुन्ह्याची नोंद झालेली नाही. यावर नाव न घेण्याच्या शर्तीवरून समतानगरच्या पोलिसांनी सांगितलं की नोटबंदीच्या कारणामुळे या परिसरातील गुन्ह्यांची संख्या कमी झाली आहे. साहजिकच आता पोलिसांत गुन्ह्यांची नोंद कमी झाली आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा