प्रवाशांना ‘वॉटर टॅक्सी’ची सफर घडणार आहे. मुंबईतून जलमार्गाने वाशी, ऐरोली, नेरुळ, बेलापूर, जेएनपीटी, रेवस आदी परिसरात झटपट पोहोचण्याचं मुंबईकरांचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे.
प्रवाशांना ‘वॉटर टॅक्सी’ची सफर घडणार आहे. मुंबईतून जलमार्गाने वाशी, ऐरोली, नेरुळ, बेलापूर, जेएनपीटी, रेवस आदी परिसरात झटपट पोहोचण्याचं मुंबईकरांचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे.