Advertisement

जबाबदारीची टोलवाटोलवी

अंधेरी पूल दुर्घटनेची जबाबदारी अाता पालिका अाणि रेल्वे झटकत अाहे. त्यामुळे न्यायालयाने या दोन्ही यंत्रणांना फटकारलं अाहे. पालिकेनं आपली जबाबदारी झटकू नये, असं न्यायालयानं सुनावलं आहे.

जबाबदारीची टोलवाटोलवी
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा