Advertisement

प्लास्टिकचा विषय संपला!

राज्य सरकारने घेतलेल्या प्लास्टिक बंदीच्या निर्णयाला प्लास्टिक उत्पादक आणि विक्रेत्यांनी तीव्र आक्षेप घेत मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. मात्र, उच्च न्यायालयाने त्यांची मागणी फेटाळत प्लास्टिक बंदी कायम राहील असं ठणकावलं आहे.

प्लास्टिकचा विषय संपला!
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा