राज्यात महाविकास आघाडीच्या नावाने शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं नवं सरकार स्थापन झालं आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून कारभार हाती घेतल्याने राज्यात नव्या राजकीय समिकरणांना सुरूवात झाली आहे.
आरे कारशेडच्या कामाला स्थगिती
पुढच्या आदेशापर्यंत आरेतील एकही पान तोडता येणार नाही
मेट्रोला स्थगिती नाही, पण कारशेडला स्थगिती
देवेंद्र फडणवीसांना उद्धव ठाकरेंचा चिमटा
मी मुख्यमंत्री म्हणून येईन असं सांगितलं नव्हतं -उद्धव ठाकरे
न सांगता म्हणून मुख्यमंत्री म्हणून आलोय - उद्धव ठाकरे
मोठी आव्हानं पाहून मी पळालो नाही
प्रथा, परंपरा माहित नाही तरी शिवधनुष्य उचललं आहे
महागाईचा सामना महाविकासआघाडीला करायचा आहे
'आरे बचाव'च्या कार्यकर्त्यांची बॅनरबाजी