
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठी राज्य सरकारला ३ तारखेपर्यंत अल्टिमेटम दिला होता. पोलिस विभागानं मनसे कार्यकर्त्यांना नोटिसाही पाठवण्यास सुरुवात केली. मशिदींवरील भोंग्यांच्या वादात मनसे आणि राज्य सरकार एकमेकांच्या विरोधात असल्याचं चित्र आहे. या कार्यक्रमाशी संबंधित सर्व बातम्या मिळविण्यासाठी मुंबई लाइव्ह पाहत राहा...
"हा विषय एक दिवसाचा नाही"
"जे मौलवी ऐकणार नाहीत त्यांना पुन्हा एकदा सांगतो की, भोंग्याविरोधातील आंदोलन सुरूच राहणार"
"भोंगे उतरवत नाही तोपर्यंत हनुमान चालिसा चालू राहणार"
"हा सामाजिक विषय धार्मिक विषय नाही"
"कुणी धार्मिक वळण दिल्यास आम्ही पण तसंच वळण देऊ"
"महाराष्ट्रात आमचा दंगली घडवण्याचा प्रयत्न नाही"
"सरकार आणि पोलिसांनी हे समजून घ्यावं"
"आमच्या कार्यकर्त्यांची धरपकड का केली जातेय?"
"आज ९० टक्के ठिकाणी अजान झाल्या नाहीत"
आत्ताचं काही सुचना देणंगरजेचं आहे
भोंग्यावरून राजकारण चांगलेच तापले असून, मनसे सैनिक रस्त्यावर उतरल्याचे पहायला मिळत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी परिस्थितीचा आढावा घेतला.
भानुशालींच्या कार्यालयातून भोंगे जप्त
मनसेची जी सभा झाली
परवानगी देतानाच काही अटी घालुन परवागनी दिली होती
सर्व फुटेज पोलिस आयुक्तांनी तपासली आहे
त्यात काही अटींची नियमांच उल्लंघन झाल अशी खात्री झाली
त्या अनुशंघाने ही कारवाई झालेली आहे
जे त्या सभेत होते त्यांवर पण कारवाई अभिप्रेत आहे
कायदा आणि सुव्यवस्था अबादित राहील अस करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे
पोलिसांनी अधिकार आहे
कायदा जो कोणी मोडत असेल तर पोलिस सतर्क आहेत
कायदा कोणाला हातात घेऊ देणार नाही
