Advertisement

बुधवारी रेल्वे अपघातामध्ये १५ जणांचा मृत्यू


बुधवारी रेल्वे अपघातामध्ये १५ जणांचा मृत्यू
SHARES

गेल्या काही दिवसांपासून रेल्वे अपघातामध्ये मृत्यूमुखी पडणारया प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलीय. २ सप्टेंबरला एकाच दिवशी मुंबईत १८ जणांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला होता. त्यानंतर बुधवारी पुन्हा १५ जणांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला असून यामध्ये ११ जण जखमी झाले. मृतांमध्ये १४ पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. 

 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा