Advertisement

विजय दिवस

कारगिल युद्धामध्ये हौतात्म्य आलेल्या जवानांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी दरवर्षी २६ जुलै रोजी कारगिल विजय दिवस म्हणून विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. या युद्धात भारताच्या ५०० सैनिकांना हौतात्म्य आलं. तर भारतीय सैन्यानं ३००० पाकिस्तानी सैनिक व दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं.

विजय दिवस
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा