Advertisement

अखेर पाणी प्रश्न मिटला


अखेर पाणी प्रश्न मिटला
SHARES

अंधेरी - वॉर्ड क्रमांक ७२, मालपा डोंगरी हनुमाननगर आणि शिवाजीनगर या दोन्ही ठिकाणी २ दिवसांपासून पाण्याचा पुरवठा कमी दाबानं होत होता. त्या संबंधी स्थानिकांनी विभागातील नगरसेविका सुनिता इलावडेकर यांच्याशी चर्चा केली होती. तातडीने सुनिता इलावडेकर यांनी पाणी खात्याचे साळुंखेखान वसगरे यांच्याशी संपर्क साधून काम पूर्ण करून घेतलं आणि इथल्या नागरिकांचा पाणीप्रश्न सोडवला.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा