Advertisement

गटाराच्या दुषित पाण्यानं वाढतंय आजारपण


गटाराच्या दुषित पाण्यानं वाढतंय आजारपण
SHARES

कुर्ला - कसाईवाडा येथे गटाराच्या दुषित पाण्यामुळे आजारपण वाढतं असल्याचं पाहायला मिळतंय. कसाईवाड्यातील गटार एक वर्षापासून भरला असून, तो साफ करण्याची तसदीही पालिकेकडून घेतली गेलेली नाही. त्यामुळे लोक आजारी पडत असल्याचं दुकानदार असलम पठाण यांनी सांगितंलय. याबाबत अनेकदा पालिकेला तक्रारी देऊनही दखल घेतली जात नसल्याचा रहिवाशांनी सांगितलं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा