Advertisement

मुंबई : तांत्रिक अडचणींमुळे पश्चिम रेल्वे 15 ते 20 मिनिटे उशिराने

ऐन गर्दीच्या वेळी पश्चिम रेल्वे उशीराने धावत आहेत.

मुंबई : तांत्रिक अडचणींमुळे पश्चिम रेल्वे 15 ते 20 मिनिटे उशिराने
SHARES

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना मनस्ताप सहन करावा लागला आहे. तांत्रिक बिघाडामुळे पश्चिम रेल्वे 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहे. ऐन गर्दीच्या वेळी पश्चिम रेल्वे उशीराने धावत आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.


(सविस्तर वृत्त लवकरच)


 हेही वाचा

जयपूर-मुंबई पॅसेंजर ट्रेनमध्ये गोळीबार, RPF अधिकारी आणि 3 प्रवाशांचा मृत्यू

जयपूर-मुंबई पॅसेंजर ट्रेनमध्ये गोळीबार, RPF अधिकारी आणि 3 प्रवाशांचा मृत्यू

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा