आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना मनस्ताप सहन करावा लागला आहे. तांत्रिक बिघाडामुळे पश्चिम रेल्वे 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहे. ऐन गर्दीच्या वेळी पश्चिम रेल्वे उशीराने धावत आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.
(सविस्तर वृत्त लवकरच)
हेही वाचा