Advertisement

उड्डणपुलाला रहिवाशांचा विरोध


SHARES

चुनाभट्टी - राज्य सरकारनं चुनाभट्टीत उड्डाणपूल बनवण्याचा निर्णय घेतलाय. ज्यामुळे एव्हरार्डनगर ते बीकेसी प्रवास सुखकर होणार आहे. मात्र आंबेकर सोसायटीत राहणाऱ्या रहिवाशांचा विचार न करताच या उड्डाणपुलाच्या बांधकामाला सुरुवातही करण्यात आलीये. त्यामुळे या सोसायटीत राहणाऱ्या रहिवाशांनी याला विरोध केलाय. 45 वर्षांपासून रहिवासी या सोसायटीत राहतात. या सोसायटीला 1986-87 सालात महानगरपालिकेकडून ग्रीनरी सोसायटी म्हणूनही गौरवण्यात आलं होतं. मात्र आता हीच सोयायटी प्रदूषणाच्या विळख्यात अडकणार आहे, असं येथील रहिवासी विजय कोल्हटकर यांनी सांगितलं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा