Advertisement

मुंबईकरांना पेंग्विन हवेत का?


SHARES

मुंबई - राणीच्या बागेत परदेशातून आलेले पेंग्विन आणि त्यावरून झालेलं आणि सुरु असलेलं राजकारण समस्त मुंबईकरांनी पाहिलं, अनुभवलंही. पुरेशी काळजी घेतली नसल्याने यातल्या एका पेंग्विनचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र अजूनही पेंग्विनचा वाद काही शमलेला नाही. त्यावरचं राजकारण थांबलेलं नाही. पेंग्विनवर होणाऱ्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांमध्ये मुंबईकरांना मात्र कुणीच विचारेनासं झालंय. त्यामुळे अखेर 'मुंबई लाईव्ह'ने पुढाकार घेत पेंग्विनबद्दल मुंबईकरांना काय वाटतंय हे जाणून घेतलं. मुंबईकरांना पेंग्विनची गरज आहे का? काय म्हणाले मुंबईकर?

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा