विकृतीचा कळस

स्वप्ननगरी समजल्या जाणाऱ्या मुंबईत महिला असुरक्षित असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय. मुंबईत गेल्या पाच वर्षांत बलात्कार आणि विनयभंगाचे गुन्हे दुपटीने वाढल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. प्रजा फाउंडेशनच्या अहवालात हे वास्तव समोर आलं आहे.

विकृतीचा कळस
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा