Advertisement

उन्हाळा आला, पाण्यासाठी पळापळा


SHARES

मुंबई - अपुरा पाणीपुरवठा ही मुंबईकरांसमोरची नेहमीची समस्या. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसारख्या शहरातही पाण्यासाठी काही लोकांना नळावर लांबच लांब रांगा लावाव्या लागतात. कधीकधी टॅँकरचा आधारही घ्यावा लागतो. मुंबईसारख्या शहरातील या अवस्थेविषयी मुंबईकरांना काय वाटतंय हे जाणून घेण्याचा प्रयत्न ‘मुंबई लाइव्ह’ने केला. त्यावेळी जवळपास सर्वच लोकांनी या समस्येबाबत संताप व्यक्त केला. राजकारणी केवळ निवडणुकांपुरते येऊन आश्वासनं देतात आणि महापालिका प्रशासन तक्रारींची दखलही घेत नाही, अशी तक्रार यावेळी मुंबईतील महिलांनी बोलून दाखवली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा