Advertisement

यशाचा 'ईव्हीएम' फाॅर्म्युला!

भाजपाने साम, दाम, दंड, भेदाचा वापर करून पालघर लोकसभा पोटनिवणुकीत यश मिळवल्याची चर्चा असली, तरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी याचजोडीने 'ईव्हीएम'च्या गोंधळालाही जबाबदार धरत निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

यशाचा 'ईव्हीएम' फाॅर्म्युला!
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा