Advertisement

वरळीत मनसेचं भाजीपाला विक्री केंद्र


SHARES

वरळी - शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचावा यासाठी मनसेनं पुढाकार घेतलाय. वरळीमध्ये मनसेनं भाजीपाला विक्री केंद्र सुरू केलं आहे. त्यामुळे स्थानिकांना याचा फायदा होतोय. तसंच यामुळे शेतकऱ्यांची अडत्यांपासूनही सुटका होईल.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा