Advertisement

अखेर पालिकेनं 'दिवे' लावले


अखेर पालिकेनं 'दिवे' लावले
SHARES

गोरेगाव - भगतसिंहनगर १ आणि २ मध्ये गेल्या दोन वर्षांपासुन रस्त्यावर लाईट नसल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता, मात्र नगरसेविका प्रमिला शिदें यांच्या पाठपुराव्यामुळे लाईट पोलच्या कामाचा शुभारंभ झाला. भगतसिंगनगर २ राजाराम गल्ली चाळ या ठिकाणी रात्रीच्या वेळेत लाईट नसल्यामुळे गर्दुले, भिकारी यांचा त्रास सहन करावा लागत होता.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा