राज्य सरकारने २३ जूनपासून राज्यभरात प्लास्टिक आणि थर्माकोलच्या उत्पादनावर आणि वापरावर बंदी घातली आहे. यानुसार बंदी घालण्यात आलेल्या वस्तूंचा वापर केल्यास वापरकर्त्यांना ५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल. या निर्णयामुळे दुकानदार नाराज असून सर्वसामान्य भयभीत झाले आहेत.