Advertisement

गणेशनगर खाडी परिसर झाला कचरामुक्त


गणेशनगर खाडी परिसर झाला कचरामुक्त
SHARES

गणेशनगर - कांदिवली पश्चिमेकडील गणेशनगर खाडी परिसरात कित्येक महिन्यांपासून साचलेला कचरा अखेर उचलला गेलाय. त्यामुळे स्थानिकांना मोठाच दिलासा मिळाला आहे. अस्लम शेख फाउंडेशन आणि स्थानिक नगरसेविका गीता यादव यांच्या प्रयत्नाने हा कचरा उचलला गेला. अस्लम शेख फाउंडेशनचे अध्यक्ष आशुतोष मिश्रा, मस्तान खान, रज्जाक, नगरसेविका डॉ. गीता यादव आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी वार्ड क्र.28 मधील स्वच्छता करण्यात आलेल्या या खाडी परिसराची पाहाणीही केली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा