Advertisement

कचराकुंडी नसल्याने नागरिक त्रस्त


कचराकुंडी नसल्याने नागरिक त्रस्त
SHARES

बोरीवली - गोराई खाडी रोड वर कचरा कुंडी नसल्याने नागरिक जागोजागी कचरा टाकतात. रस्त्यावर घाण आणि कचरा साचल्याने या परिसरात आजार जास्त प्रमाणात पसरतात असं स्थानिक रहिवासी रोहीत पुरोहित यांनी सांगितलं. तर परिसरात कचरा कुंडी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी देखील या वेळी केलीय.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा