Advertisement

पालिकेकडून होतोय खराब पाणीपुरवठा


पालिकेकडून होतोय खराब पाणीपुरवठा
SHARES

वांद्रे - नवपाडा परिसरात गेल्या 2 वर्षांपासून पालिकेकडून खराब पाणी पुरवठा होत आहे. याविरोधात अनेकदा तक्रार केली पण पालिका दुर्लक्ष करत असल्याचा आरोप रहिवाशांनी केलाय. एमआयएम कार्यकर्ता शान ए इलाही आणि समाजसेवक लियाकत शेख यांनी पालिकेकडे यासंदर्भात निवेदन दिले. यासंदर्भात नगरसेविका डॉ. प्रीतिमा सावंत यांनी मात्र आतापर्यंत तक्रार मिळाली नसल्याचा दावा केला. पण यासंदर्भात चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन डॉ. प्रीतिमा सावंत यांनी दिले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा