जोधपूर कोर्टानं सलमानला काळवीट हत्याप्रकरणी दिलेल्या सुटकेनंतर विविध क्षेत्रांतून पडसाद उमटू लागलेत. 18 वर्षानंतर कोर्टानं हा निकाल दिला आहे. त्यामुळे सलमान खानला दिलासा मिळाला आहे.
Loading next story...