Advertisement

मानखुर्द अपघातातल्या मृतांना आठवलेंकडून श्रद्धांजली


मानखुर्द अपघातातल्या मृतांना आठवलेंकडून श्रद्धांजली
SHARES

मानखुर्द - काहि दिवसांपूर्वी महाराष्ट्रनगर परिसरात गैस गळतीमुळे झालेल्या स्फोटात चार घरांचं नुकसान झालं होतं. तर यात 2 महिलांसोबत तिघांचा मृत्यू झाला होता आणि 12 जण जखमी झाले होते. या अपघातात मृत झालेल्यांना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी श्रद्धांजली वाहिली. तसंच घटनास्थळाचीही पाहणी केली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा