Exclusive interview with bjp spokesperson asif bhamla
काश्मिर आणि कलम ३७० चा महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीशी संबंध काय? असा प्रश्न विचारत काँग्रेस-राष्ट्रवादीकडून भाजपच्या प्रचारावर जोरदार टीका करण्यात येतेय. त्यावर कलम ३७० हा महाराष्ट्रातील जनतेच्याही अस्मितेचा मुद्दा असून तो आम्ही जोरदारपणे मांडणारच, असं म्हणत भाजपचे प्रवक्ते आसिफ भामला यांनी या टीकेला प्रत्युत्तर दिलंय.