Advertisement

निवडणूक हा धंदा झाला आहे -राज ठाकरे


निवडणूक हा धंदा झाला आहे -राज ठाकरे
SHARES

देशात निवडणुकांशिवाय धंदा नाही. एक गेली की दुसरी येते अशी टीका राज ठाकरेंनी केली आहे. कोपर्डीत झालेल्या अत्याचार प्रकरणावर जाती-धर्म निहाय कायदे कशासाठी हवेत असा सवालही त्यांनी उपस्थित केला. यशवंतराव नाट्यगृहात झालेल्या मनसेच्या पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते. तर उत्तर प्रदेशात होणा-या निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन नरेंद्र मोदींनी 'गोळ्या मारायच्या असतील तर मला मारा' असे भावनिक आव्हान केले आहे. अशी जोरदार टीकाही त्यांनी केली 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा