लोकरंजनातून लोकशिक्षणाची, सामाजिक बांधिलकीची वीण बांधण्याचे महत्त्वपूर्ण कार्य राष्ट्रसेवा दलाच्या कलापथकानं केले. कलापथकाचा हाच इतिहास लेखिका डॉ श्यामला वनारसे यांनी नवभारताचे उदयगान या पुस्तकातून मांडलाय. या पुस्तकाचे नुकतेच प्रकाश झाले.
Loading next story...