Advertisement

शाई उडाली भुर्रर...


SHARES

मुंबई - सरकारनं 1000-500 च्या नोटा चलनातून बाद केल्या आणि लोकांनी पैसे काढण्यासाठी बँकांमध्ये धाव घेतली. मात्र पैसे बदलण्यासाठी वारंवार तेच तेच लोक रांगा लावून पैसे काढत असल्याचं लक्षात आलं आणि सरकारनं पैसे काढल्यावर ग्राहकांच्या बोटांना शाई लावण्याची वेगळी शक्कल काढली. मात्र काही बँकांमध्ये अद्याप शाईच उपलब्ध नसल्याचं समोर आलंय.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा