Advertisement

न्यू इंडिया ॲश्युरन्समध्ये ३०० जागांसाठी भरती

यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ सप्टेंबर २०२१ आहे.

न्यू इंडिया ॲश्युरन्समध्ये ३०० जागांसाठी भरती
SHARES

न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लिमिटेडमध्ये ३०० जागा भरल्या जाणार आहेत. यासाठीची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रशासकीय अधिकारी पदांसाठी ही भरती आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ सप्टेंबर २०२१ आहे.

एकूण जागा : ३००

पदाचे नाव: प्रशासकीय अधिकारी (जनरलिस्ट्स) (स्केल I)

शैक्षणिक पात्रता: 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/ पदव्युत्तर पदवी [SC/ST/PWD: 55% गुण] (शेवटच्या वर्षातील सेमिस्टर मधील  उमेदवार देखील अर्ज करू शकतात)

वयोमर्यादा : 01 एप्रिल 2021 रोजी 21 ते 30 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : जनरल/ओबीसी ७५० /- [SC/ST/PWD: ₹100/-]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

वेतनमान (Pay Scale) : ३२,७९५/- रुपये ते ६२,३१५/- रुपये.

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख : ०१ सप्टेंबर २०२१

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 सप्टेंबर 2021

परीक्षा (Online): 

  1. Phase-I: ऑक्टोबर 2021
  2. Phase-II: नोव्हेंबर 2021

अधिकृत संकेतस्थळ : www.newindia.co.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा