अवनी वाघिणीच्या मृत्यूवरुन केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी राज्यातील वन खात्यावर टीका केली असतानाच या वाघिणीला मारण्याच्या प्रक्रियेत त्रुटी राहिल्यात का याची सखोल चौकशी केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
Loading next story...