Advertisement

राजकीय नेत्यांची श्रेयाची लढाई


SHARES

मुंबई - दहिसरमधल्या कांदरपाडा भागातला संभाव्य ब्रीज सध्या चांगलाच गाजतोय. कारण या पुलाचं श्रेय घेण्यावरून फक्त राजकीय पक्षांतच नाही, तर एकाच पक्षातल्या दोन नेत्यांतही चांगलीच जुंपलीये. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेला हा वाद चांगलाच रंगतदार ठरतोय, हे नक्की.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा