Advertisement

मामूगल्लीनं अखेर घेतला मोकळा श्वास


मामूगल्लीनं अखेर घेतला मोकळा श्वास
SHARES

शिवाजीनगर - मालाड मढ, शिवाजीनगरच्या मामू गल्लीतील रहिवाशांची कचऱ्यापासून सुटका झाली आहे. कित्येक महिन्यांपासून इथं मोठ्या प्रमाणात कचरा साचला होता. त्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले होते. याबाबत मढ विभाग 29 चे काँग्रेस अध्यक्ष विक्रम कपूर यांनी आवाज उठवला असता पालिका कर्मचाऱ्यांनी बुधवारपासून कचरा उचलण्यास सुरुवात केली. त्यामुळं या भागात राहणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा