ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात अर्ज केलेल्या महिलांना पैसे कधी मिळणार, हे सरकारने अद्याप स्पष्ट केलेले नाही, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी लाडकी बहिण योजना सुरू केली आहे. महाराष्ट्रातील करोडो महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले आहेत.
याशिवाय अनेक पात्र महिलांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात आले आहेत. सरकारने सप्टेंबर महिन्यात अर्ज करण्याची शेवटची तारीखही वाढवली आहे.
मात्र ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात अर्ज केलेल्या महिलांना पैसे कधी मिळणार, हे सरकारने अद्याप स्पष्ट केलेले नाही, अशी माहिती त्यांनी दिली. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, "आम्ही आमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यात वर्षभरात अठरा हजार रुपये म्हणजेच दरमहा दीड हजार रुपये देत आहोत. ज्यांनी ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात अर्ज सादर केले आहेत, त्यांना या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ते मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये देखील पैसे दिले जातील."
हेही वाचा