Advertisement

नागरिकांना भेटायला अधिकाऱ्यांना वेळच नाही


नागरिकांना भेटायला अधिकाऱ्यांना वेळच नाही
SHARES

वांद्रे - एच पश्चिम विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी नागरिकांना 3 ते 5 ही वेळ देण्यात आली आहे. मात्र भेटण्यासाठी आलेल्या नागरिकांना ते भेटतच नसल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ते जगदीश सुरती यांनी केला आहे. कधीही, कुणीही त्यांना भेटायला गेलं, तर ते आपल्या जागेवर कधीच नसतात असंही त्यांचं म्हणणं आहे. या विषयी काहीही बोलण्यास वॉर्ड अधिकारी सुरेश उघडे यांनी नकार दिला.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा