मुंबई महानगरपालिकेने कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता अभय योजनेची मुदत ३१ डिसेंबर २०२० पर्यंत वाढवली आहे. सध्या कोरोना संकटामुळे अडचणीत असलेल्या मुंबईकरांना या निर्णयामुळे दिलासा मिळेल, असं मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.
मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री @AUThackeray यांच्या विनंतीनुसार @mybmc कडून पाणी बिलाच्या थकबाकीवरील २ टक्के अतिरिक्त शुल्क माफ करण्याच्या #अभय योजनेला मुदतवाढ. #COVID_19 संकटामुळे अडचणीत असलेल्या मुंबईकरांना या निर्णयामुळे दिलासा मिळेल- पालकमंत्री pic.twitter.com/x4Zu9orclP
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) August 12, 2020
'या' भागांमध्ये सेरो सर्वेक्षणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात
मुंबईत १ लाख रुग्णांनी केली कोरोनावर मात, ११३२ नवे रुग्ण